ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक आजारांचा संसर्ग होण्यास सुरुवात होते.
पावसाळ्यात स्वत:ची काळजी घेण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा.
तुळशीच्या बिया आणि खडीसाखरेचं मधासोबत सोवन केल्यास आरोग्य निरोगी रहाते.
पावसाळ्यात लसून जास्त प्रमाणात खाल्यास शरीर निरोगी रहाते.
लिंबाच्या रसामध्ये खडीसाखर टाकून त्याचे सेवन शरीरासाठी चांगले असते.
पावसाळ्यात धन्याचे पाणी प्यायल्यास शरीर तंदुरुस्त रहाते.
पावसाळ्यात रोगप्रतीकरशक्ती वाढवण्यासाठी गाईच्या दूधात हळद घालून प्यावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.