ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकजण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पित असतील.
मात्र सतत गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत त्याच प्रमाणात अनेक शरीरास नुकसान देखील आहेत.
चला तर जाणून घेऊयात सतत गरम पाणी प्यायल्याने काय होते?
सतत गरम पाणी प्यायल्यना पचनसंस्थेला हानी होऊ शकते.
सतत गरम पाणी प्यायल्याने नेहमी खसा कोरडा राहतो.
सतत गरम पाणी प्यायल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो.
गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला झोपची समस्या जाणवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.