ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.
नारळ पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
त्वचेला नैसर्गिक चमक येण्यासाठी नारळ पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींनी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी नारळ पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने इम्युनिटी सुधारण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.