Manasvi Choudhary
डोंबिवली या शहराला एतिहासिक वारसा लाभलेला आहे.
इ. स. १७३० सालचा फार जुना इतिहास डोंबिवलीचा आहे.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरापैंकी एक डोंबिवली आहे.
उल्हासनदीच्या काठावर वसलेले शहर आहे.
डोंबिवली या शहराला समृद्ध सांस्कृतिक वासरा आहे.
डोंबिवली शहरात मूळ निवासी डोंब लोक राहत होते यावरून शहराला डोंबिवली हे नाव पडले.
तसेच येथे जुने डोंबिल हे गाव असल्याने या शहराला डोंबिवली म्हणून ओळख मिळाली