Sleepy after eating rice: भात खाल्ल्यानंतर प्रचंड झोप येते?

Surabhi Jayashree Jagdish

भात

भात खाल्ल्यानंतर झोप नियंत्रित करणं कठीण होतं. हा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे भात खाल्ल्यानंतर शरीर जड वाटू लागतं आणि झोप येते.

महत्त्वाचं धान्य

तांदूळ हे जगभरातील ३.५ अब्जांहून अधिक लोकांसाठी महत्त्वाचं धान्य आहे. तो दैनंदिन आहाराचा भाग मानला जातो. त्यामुळे भाताचं सेवन सगळीकडे केलं जातं.

भाताला विशेष पसंती

भारतातील प्रत्येक शहरात भाताला विशेष पसंती दिली जाते. अनेक लोकांचं भाताशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे भात हा आहाराचा मुख्य घटक ठरतो.

शरीर सुस्त

मात्र भात हे झोप येण्याचं कारण ठरतो. भात खाल्ल्यानंतर शरीर सुस्त होतं. त्यामुळे काम करण्याची ऊर्जा कमी होते.

रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं

भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि लगेच इन्सुलिन स्रवलं जातं. या प्रक्रियेमुळे शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं. त्यामुळे झोपेची भावना निर्माण होते.

भाताचं पचन

भात सहज पचतो, हे देखील झोप येण्याची एक मोठं कारण आहे. पचन प्रक्रिया जलद झाल्यामुळे शरीराला आराम वाटतो. त्यामुळे झोप येते.

भाताचं प्रमाण कमी करा

जर तुम्हाला दुपारी झोप टाळायची असेल तर भाताचं प्रमाण कमी करा. आहारात जास्त फायबरयुक्त भाज्या समाविष्ट करा. यामुळे झोप कमी येते आणि शरीर ताजेतवाने राहतं.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा