Tanvi Pol
या समस्येत साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिन वाढते.
शरीरात सूज आणि हार्मोन्स असंतुलन निर्माण करतात.
दुग्धजन्य पदार्थांचाही आहारात समावेश करु नये.
ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने इन्सुलिनची पातळी वाढते.
अनावश्यक साखर आणि केमिकल्स असल्याने शीतपेये पिणे टाळावे.
या पदार्थांने वजनवाढ होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.