ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. फळं खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
काही फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, कारण यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतात. ही फळं कोणती, जाणून घ्या.
पेरु खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे खोकल्याची समस्या होऊ शकते.
कलिंगड खाऊन पाणी पिऊ नये.यामुळे अतिसाराची समस्या होऊ शकते.
डाळिंब खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये.
केळी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
आंबट फळे खाल्ल्यानंतरही पाणी पिणे टाळावे. अन्यथा खोकला, सर्दी तसेच पचनाशी संबधित समस्या होऊ शकतात.