Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र दिवाळी या सणाचा उत्साह सुरू आहे. दिवाळीमध्ये काही सामान्य चुका केल्याने मोठा परिणाम होतो.
दिवाळीत घराची स्वच्छता न करणे अशुभ मानले जाते.
दिवाळीच्या सणाला तुटलेली पणती वापरू नये यामुळे वाईट परिणाम होतो.
देवाची पूजा झाल्यानंतर सर्वांना आरती व प्रसाद न देण्याची चूक मुळीच करू नका.
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका.
दिवाळीच्या दिवसामध्ये घरामध्ये अंधार ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.
दिवाळीत पूजा करताना माता लक्ष्मीचा फोटो कोणत्याही अस्वच्छ जागी ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.