Alisha Khedekar
डायबिटीस फक्त साखर खाल्ल्याने होत नाही; जीवनशैली, आनुवंशिकता आणि आरोग्यस्थितीही कारणीभूत असतात.
कुटुंबात कोणाला डायबिटीस असल्यास साखर कमी खाल्ली तरी मधुमेह होण्याचा धोका असतोच. तो फार कमी वेळेस अनुवंशिकतेने येतो.
अतिरिक्त वजनामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि रक्तातील साखर वाढू शकते.
व्यायामाचा अभाव शरीराची साखर वापरण्याची क्षमता कमी करतो, त्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.
दीर्घकाळ तणाव राहिल्यास हार्मोन्समध्ये बदल होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
पुरेशी झोप न मिळाल्यास इन्सुलिन प्रतिकार वाढतो आणि डायबिटीसचा धोका निर्माण होतो.
काही हार्मोनल विकारांमुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण बिघडून डायबिटीस होऊ शकतो.
NEXT : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो