Shreya Maskar
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे. हा डोंगरी किल्ला आहे.
देवगिरी किल्ल्याला दौलताबाद किल्ला म्हणूनही ओळखले जाते. सुट्ट्यांमध्ये येथे आवर्जून जा. तुम्हाला येथे शांत वातावरण अनुभवता येईल.
देवगिरी किल्ला यादव काळात बांधला गेला. असे बोले जाते. देवगिरी किल्ला भव्य ऐतिहासिक वास्तू आहे.
देवगिरी किल्ला हा एकेकाळी यादव साम्राज्याची राजधानी होता.
देवगिरी किल्ला हा उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण आहे. किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे. दौलताबाद किल्ल्याचे मोठे महत्त्व होते.
दौलताबाद किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली आणि भव्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवगिरी किल्ल्याला मोठे महत्त्व होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.