Surabhi Jayashree Jagdish
बऱ्याच वेळा भाज्यांमध्ये जास्त मीठ असते, ज्यामुळे त्याची चव खराब होते. अशा कठीण काळात तुम्ही काही हॅक्स वापूरन भाज्यांमदील मीठ कमी करू शकता.
भाजीत मीठ खूप जास्त वाटत असेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. यामुळे भाजीतील अतिरिक्त मीठ संतुलित होतं.
भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर बटाट्याचे तुकडे करून भाजीत घाला. यामुळे मीठाचं प्रमाण जास्त लागत नाही
जर भाजीमध्ये मीठ जास्त असेल तर तुम्ही त्यात व्हिनेगर घालू शकता. यामुळे मीठाचे प्रमाण संतुलित राहतं.
जर मीठ मजबूत झाले असेल तर दही फेटून भाजीत मिसळू शकता. यामुळे भाज्यांची ग्रेव्ही घट्ट होईल आणि मीठही संतुलित राहील.
जर भाजीमध्ये जास्त मीठ असेल तर तुम्ही काजूची पेस्ट बनवून त्यात मिक्स करू शकता. यामुळे भाजी अधिक चवदार होते.
नारळाच्या दुधामुळे जास्त प्रमाणात मिठाचं प्रमाण कमी होते. याने ग्रेव्ही देखील अप्रतिम होईल.