ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते.
पावसात भिजल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात योग्य आहाराचे सेवन करणे अत्यंत गरजेचं असता.
तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.
दही मध्ये प्रोबियॉटिक असतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार होत नाही.
कच्या केळीमध्ये मिक्रोबिओमे नावाचा घटक आढळत ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते.
आळशी मध्ये ओमेगा ३ असता ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि सौंसर्ग होत नाही
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.