Manasvi Choudhary
लवंग हा महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. आयुर्वेदात लवंग या पदार्थाला खूप महत्त्व आहे.
लवंग अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. त्यात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
लवंगमध्ये युजेनॉल आणि जंतुनाशक घटक असतात. ज्यामुळे दात आणि हिरड्यांचे दुखणे थांबते.
लवंग खालल्याने तोंडाची दुर्गंधीही कमी होते.
लवंग खालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
लवंगमधील युजेनॉल कॅन्सरसारख्या आजारांवर प्रभावी आहे.
लवंगमधील पोषक तत्वे हाडे मजबूत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या