Manasvi Choudhary
बदलत्या ऋतुनुसार विविध प्रकारची फळे - भाज्या उपलब्ध असतात.
सध्या उन्हाळा या वातावरणामध्ये आंबे, करवंद आणि जांभळे यांना विशेष मागणी असते.
जांभूळ- करवंद उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या फळांपैकी एक आहे.
आंबट आणि गोड करवंद खाल्ल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
उन्हाळ्यात करवंद खाल्ल्याने शरीरात थंडावा राहतो.
ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी करवंदाचा ज्यूस करून पिणे महत्वाचे मानले जाते.
रक्तातील कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा वाटत असेल तर करवंद खाणे फायदेशीर आहे.