ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धावपळीच्या जीवनात अनेकांच्या दैनंदिन जीवनता अनेक बदल झालेले आहेत.
अनेकदा यांमुळे जेवणाची वेळ बदलते. मात्र त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो.
वेळेत जेवण न केल्याने अशक्तपणा निर्माण होतो.
वेळेत जेवण न केल्याने भुक लागलेली असते ,त्याचा परिणाम तणावात दिसून येतो.
वेळेत जेवण न केल्याने अनेकदा चिडचिड होते.
वेळेत जेवण न केल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.