Chanakya Niti : महिलांच्या 'या' गोष्टींवर पटकन आकर्षित होतात पुरुष; हमखास पडतात प्रेमात

Surabhi Jayashree Jagdish

आचार्य चाणक्य

थोर विद्वान आचार्य चाणक्य यांची धोरणं आजही लोकांच्या जीवनाला दिशा देतात.

नीतिशास्त्र

चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात स्त्रियांच्या गुणांचा उल्लेख केला आहे. स्त्रियांच्या या गुणांपुढे पुरुषच नव्हे तर संपूर्ण जगही नतमस्तक होतं.

चाणक्य नीती

चाणक्य नीतीमध्ये ज्या गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

धाडसी स्त्रिया

अनेक स्त्रिया धाडसाने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोठ्या अडचणींवरही सहज मात करतात. अशा वेळी धाडसी स्त्रिया पुरुषांना आकर्षित करतात.

दयाळू

चाणक्य यांचा असा विश्वास होता की, स्त्रिया स्वभावाने दयाळू असतात. दरम्यान त्यांच्या या गुणाला पुरुषांसमोर विशेष स्थान आहे.

समजूतदार

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. एखादी गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी अपयशी ठरतात, तेव्हा स्त्रिया त्यांच्या समजूतदारपणाने त्या समस्यांवर उपाय शोधतात.

चांगलं मन

चाणक्य नीतीनुसार क्षमा करण्याची प्रवृत्ती असलेल्या स्त्रियांचं मन खूप मोठं असतं. पुरुषांना अशा स्त्रिया फार आवडतात.

संध्याकाळ होताच मुघल हरममधील राण्यांमध्ये अस्वस्थता का वाढायची?

mughal harem | saam tv
येथे क्लिक करा