संध्याकाळ होताच मुघल हरममधील राण्यांमध्ये अस्वस्थता का वाढायची?

Surabhi Jayashree Jagdish

मुघल शासक

मुघल शासक संध्याकाळी हरममध्ये यायचे आणि त्यांच्या आवडत्या राणीसोबत वेळ घालवायचे.

राणी

मात्र संध्याकाळ होत असताना हरममधील राण्यांमध्ये अस्वस्थता वाढायची.

राण्यांची अस्वस्थता

राण्यांची ही अस्वस्थता फक्त एकाच कारणामुळे होती आणि त्यासाठी त्यांना खूप तयारी करावी लागायची.

कारण

अस्वस्थतेचे कारण म्हणजे मुघल राज्यकर्ते त्यांच्यासोबत वेळ घालवतील की नाही?

राण्यांचा प्रयत्न

दुपारपासून हरमच्या राण्या स्वत: सजायच्या आणि स्वतःला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करत असत.

कौशल्य आणि सौंदर्य

म्हणूनच संध्याकाळच्या वेळी राणी एकमेकांशी स्पर्धा करायच्या आणि मुघल शासक समोर आपले कौशल्य आणि सौंदर्य दाखवत असत.

निवड

जेणेकरून मुघल शासक त्यांची निवड करतील आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतील.

Cancer: शरीरामध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना तुमचं शरीर पाहा कोणते संकेत देतं?

recognize these early symptoms of cancer | saam tv
येथे क्लिक करा