ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.
आचार्य चाणक्यांच्या मते, आयुष्यात यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी या ५ गोष्टी सर्वांपासून लपवण्याचा सल्ला दिला आहे.
कधीही कोणत्याही व्यक्तीला तुमच्या भविष्यातील योजना सांगू नका.
कोणी तुमच्या कितीही जवळचे असले तरी कधीही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याला सांगू नये.
चाणक्य नीतीनुसार,दोन व्यक्तींमध्ये झालेली चर्चा कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये.
तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबधित कोणत्याही गोष्टी जसे की किंवा अयशस्वी प्रेम असो की कुटुंबातला वाद कोणाशीही शेअर करु नका.
कधीही कोणाला तुमच्या आजाराबद्दल सांगू नका. कारण समोरची व्यक्ती याचा फायदा घेऊ शकते.