Chanakya Niti: शत्रू ही होईल मित्र, चाणक्याचे हे विचार लक्षात ठेवा

Manasvi Choudhary

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्यांच्यामते, जो इतरांना आपले मानतो असा व्यक्ती जीवनात आनंदी असतो.

Chanakya Niti | Saam Tv

क्रोधहीन व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती क्रोधहीन असतो तो प्रत्येकाला स्वतःचा बनवतो. तो केवळ त्याच्या स्वभावामुळे जगविजेता बनतो.

Chanakya Niti | Yandex

कधीही रागवू नये

चाणक्य सांगतात की, जर माणसाला त्याची प्रगती हवी असेल तर त्याने कधीही रागवू नये.

Chanakya Niti | Yandex

राग येण्याचे कारण

एखाद्यावर रागवण्याआधी आपण त्या व्यक्तीवर का रागवतो याचा विचार करा.

Chanakya Niti | Canva

रागामुळे भेद होणे

चाणक्याच्या मते, रागामुळे माणसाची विचारशक्ती नष्ट होते आणि तो अयोग्य गोष्टी करतो.

Chanakya Niti | Yandex

विनाकारण राग येणे टाळावे

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत विनाकारण राग येणे टाळले पाहिजे.

Chanakya Niti | Yandex

गोड बोला

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. गोड शब्दांनी यश प्राप्त होते.

Chanakya Niti | Canva

NEXT: Summer Health Care: कडाक्याच्या उन्हातून घरात आल्यानंतर काय करावं?

Summer | Yandex