Tanvi Pol
उपवासाच्या वेळी काय खाल्लं जातं हे प्रकारावर अवलंबून असतं.
जर उपवास फळाहाराचा असेल, तर लिंबू पाणी पिणं चालतं.
काही धार्मिक उपवासांत केवळ पाणीही घेतलं जात नाही.
लिंबू पाण्यात साखर, मीठ किंवा मध घातल्यास उपवास मोडू शकतो.
फक्त लिंबू आणि पाणी घेतल्यास काही ठिकाणी ते चालतं.
लिंबू पाणी प्यायल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.