Bhagwad Geeta Life Lessons: चांगल्या व्यक्तींसोबत नेहमीच वाईट का घडतं?

Saam Tv

श्रीकृष्ण

एके दिवशी भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन एक समस्या घेऊन गेला.

Bhagawad Geeta | Saam TV

अर्जुनाची समस्या

अर्जुनाची समस्या होती की, चांगल्या व्यक्तींसोबत नेहमी वाईटचं का घडतं? आणि तेच जास्त दुखी का असतात?

Lord Krishna’s teachings on life | google

समस्येवर उपाय

हीच समस्या काही व्यक्तींना अजुनही सहन करावी लागत असेल तर पुढची माहिती खास तुमच्यासाठी आहे.

Shree Krishna | Saam Tv

तुमचा स्वभाव

समजा तुम्ही वाईट नसाल किंवा कोणालाही त्रास देत नसाल.

hardships | Saam Tv

खोट्या प्रवृत्तीचे लोक

याउलट दुसरी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल किंवा तुमच्यावर खोटे आरोप करत असेल.

righteous people | google

तुमची दैनंंदिन कामे

अशा वेळेस तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून तुम्ही केलेल्या पुर्ण कर्मांना आठवले पाहिजे.

Bhagavad Gita

वाईट कर्म

कारण वाईट कर्म करणारा कधीच स्वत:ला चांगलं म्हणू शकत नाही.

divine wisdom | canva

समस्येचे उत्तर

तसेच पाप पुण्याची कर्म जिवंत राहूनच फेडायची असतात. असा उपदेश श्री कृष्णाने अर्जुनाला दिला होता.

समस्येचे उत्तर | Canva

NEXT: साप चावल्यास त्वरित करा 'हे' उपाय, अन्यथा...

Snake | freepik
येथे क्लिक करा