Bhagavad Gita: भगवद्गीतेचा चौथा अध्याय कोणती शिकवण देतो?

Shruti Vilas Kadam

दिव्य ज्ञानाची परंपरा


श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे ज्ञान त्यांनी सूर्यदेवाला दिलं होतं आणि याच ज्ञानाची परंपरा ऋषीमुनींनी पुढे नेली.

Bhagavad Gita

ईश्वराचे अवतार घेणे


श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा ते स्वतः अवतार घेतात – "परित्राणाय साधूनाम्..."

Bhagavad Gita

निःस्वार्थ कर्म करण्याचा संदेश


कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने काम करा, हे या अध्यायात विशेषत्वाने सांगितले आहे.

Bhagavad Gita

ज्ञानाचे महत्त्व


कर्म करत असताना योग्य ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अज्ञानामुळे माणूस मोहात अडकतो.

Bhagavad Gita

योगी जीवनशैलीचे महत्त्व


योग्य आचरण, संयम आणि समर्पण यांद्वारे कर्मयोगी होण्याचा मार्ग या अध्यायात स्पष्ट केला आहे.

Bhagavad Gita

ज्ञान हे अज्ञानाचे नाश करा

ज्ञान म्हणजे दीप आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो. "ज्ञानेन तु तदज्ञानं" असे भगवंत सांगतात.

Bhagavad Gita

गुरूचे महत्त्व


ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूचा सल्ला घ्या आणि नम्रतेने त्यांची सेवा करा, असे श्रीकृष्ण सांगतात – "तद्विद्धि प्रणिपातेन..."

Bhagavad Gita

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा तिसरा अध्याय कोणती शिकवण देतो?

Bhagavad Gita
येथे क्लिक करा