Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Shruti Vilas Kadam

कर्मयोग आणि संन्यास समान आहेत

भगवंत सांगतात की, कर्म न करता संन्यास घेणारा आणि कर्म करतानाही फळाची अपेक्षा न ठेवणारा – हे दोघंही तत्त्वतः सारखेच आहेत.

Bhagavad Gita

फळांपासून वैराग्य आवश्यक

कोणतेही कर्म करताना त्याच्या फळाची आसक्ती न ठेवणे हेच खरे वैराग्य आहे. कर्म करत राहा, पण फळांची चिंता करू नका.

Bhagavad Gita

मन:शांतीसाठी निर्मळ कर्म हवे

फळांची अपेक्षा न ठेवून केलेल्या कर्मामुळे मन शांत राहते आणि अंतःकरण शुद्ध होते.

Bhagavad Gita

द्वैताच्या पलीकडे जाणे आवश्यक

जो व्यक्ती सर्व ठिकाणी परमात्म्याचे दर्शन करतो, त्याच्यासाठी सुख-दुःख, विजय-पराजय, मान-अपमान सारखेच असतात.

Bhagavad Gita

सर्व प्राणी समान आहेत

ज्ञानी पुरुष सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो – मग तो ब्राह्मण असो, कुत्रा असो किंवा गाढव.

Bhagavad Gita

आत्म्याची अनुभूती सर्वांत श्रेष्ठ

आत्मज्ञान मिळवल्यानंतर व्यक्ती संसाराच्या गुंत्यात अडकत नाही. आत्म्याचे स्वरूप जाणणारा माणूस मुक्त होतो.

Bhagavad Gita

परम शांती ही भगवंताचीच प्राप्ती

जो स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून भगवंताला समर्पित होतो, त्यालाच परम शांती मिळते. त्याची कर्मे त्याला बांधून ठेवत नाहीत.

Bhagavad Gita

Hair Style: श्रावणात सणासुदींना साडीवर करा 'या' सुंदर बन हेअरस्टाइल्स

Hair Style
येथे क्लिक करा