ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
फळ खाल्यानंतर तुम्ही पण फळांची साल फेकून देताय का?
फळांची साल तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. फळांची साल त्वचेला लावल्यावर अनेक समस्या दूर होतात.
पपईची साल चेहऱ्याावर लावल्यास त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो.
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
केळीची साल त्वचेला लावल्यास मुरुम सारख्या समस्या दूर होतात.
आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.