ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लवंगामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, ओमेगा ३ असे पोषक गुणधर्म आढळतात.
लवंगामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि अँटिबॅक्टिरीयल गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात.
सकाळी रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास अनेक फयदे होतात.
सकाळी रिकाम्यापोटी लवंगाचे पाणी प्यायल्यास तुमची डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.
तुम्हाला जर पचना संबंधीत समस्या होत असतील तर रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन करा.
लवंगामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी रहाते.
रिकाम्या पोटी लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास तुमचे रक्तदाब नियंत्रीत रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा
NEXT: सिंपल साडी आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये मोनालीसाचा देसी स्वॅग