ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित रहाण्यास मदत होते.
पण ताक पिताना भरपूर वेळा प्रश्न पडतो की ताक पिण्याची योग्य वेळ नेमकं काय?
ताक प्राथिनांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. दररोज ताक प्यायल्यामुळे शरीरातील स्नायु निरोगी राहाण्यास मदत होते.
ताक प्यायल्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहाते आणि त्यावरील चमक कायम ठेवते.
ताक प्यायल्यामुळे शरीराताल हाडे मजबूत राहाण्यास मदत होते.
ताक प्यायल्याने शरीरात चांगले बॅक्टेरीयांचा समावेश होतो ज्यामुळे पचन सुरळीत राहाते.
तुम्हाला जर पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस या सारखे समस्या होत असतील तर ताक प्यावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़
NEXT: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या