ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या होऊ शकतात.
आयुर्वेदामध्ये असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
प्राचीन काळापासून अंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी आणि दुध टाकल्यास फायदे सांगतले आहेत.
पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळल्यास त्वचा चमकदार होते.
पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळल्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.
चेहऱ्यावर एलर्जीची समस्या असल्याल पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळून त्यानी अंघोळ करा.
पाण्यात गुलाबपाणी आणि दुध मिसळून अंघोळ केल्यास चेहऱ्यावरील डाग निघुन जातात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.