ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिऱ्याचे वापर अनेक भारतीय पदार्थांमध्ये केला जातो.
भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि तुमची पचनक्रिया सुधारते.
भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यामुळे तुमची चरबी वितळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यास शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
भिजवलेल्या जिऱ्याचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स पुरळ सारख्या समस्या होत नाही.
रिकाम्यापोटी गुल आणि जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे तुमचे चयाचाप सुधारते.
रिकाम्यापोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.