ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात तुरटीचा वापर पाणी सुद्ध करण्यासाठी केला जातो.
तुरटीमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्यासोबतच त्वचा निरोगी रहाते.
अंधोळीच्या पाण्यात चिमूटभर तुरटी टाकल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुले दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते.
तुरटीमध्ये अँटिबॅक्टिरियल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा निरोगी रहाते.
कोंड्याची समस्या असल्यामुळे तुरटीचं पाणी टाळूला लावा आणि थोड्यावेळात केस धुवा यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.
केसांची वाढ आणि पांढऱ्या केसांसाठी तुरटीचा वापर फायदेशीर ठरतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.