ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.
कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केस मऊ होऊन केसांना चमक येते.
उन्हाळ्यात कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने घामाच्या वासापासून सुटका होते.
कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने उवांच्या समस्येपासून सुटका होते.
कडूलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने तोंड कडू होते मात्र तोंडातील दुर्गंधी कमी होते.
कडूलिंबाच्या एलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.