Badlapur : बदलापूर हे नाव कस पडल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून बदलापूर या शहरात ओळखले जाते.

Thane district | Google

अनेक नागरिक

मुंबईसह उपनगरात राहणारे नागरिक अधिक नागरिक बदलापूर शहरात स्थलांतरित होताना आपल्याला पाहायल मिळत आहे.

more citizens | Google

नाव कसे पडले?

मात्र अनेकांना बदलापूर या शहराच नाव कसे पडले असेल हे माहिती नसेल?

How did you get the name | Google

आख्यायिका

बदलापूर या शहराचे नाव पडण्यामागे विविध आख्यायिका आहेत.

Legend | Google

अदलाबदल

एका आख्यायिकानुसार,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भागात घोड्यांची अदलाबदल होत असे,त्यावरुन बदलापूर हे नाव पडले.

Exchange | Google

बारवी

बदलापूरपासून काही अंतरावर बारवी नदी आहे.या नदीच्या काठावर चोण हे नावाचे ठिकाण होते. चोण अर्थात पेशवे काळात असताना त्याला बदलापूर असे म्हटले जायचे.

Barvi | Google

चिमाजी आप्पा

वसईच्या महत्त्वाच्या मोहिमेवेळी चिमाजी आप्पा बदलापूरमध्ये मुक्कामास होत असल्याचे समजते शिवाय काही महत्त्वाची युद्द बदलापूर येथे पार पडले होते.

Chimaji Appa | Google

NEXT : दृष्टीहीन गोविंदा पथकाची तयारी, यंदाच्या दहीहंडीला रचणार विक्रम

govinda | canva
येथे क्लिक करा...