ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तांब्याच्या भांड्याील पाणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास तुमचे शरीर डिटॉक्स होते.
रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाते.
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास शरीराताल खराब बॅक्टिरिया बाहेर पडते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.
तांब्याच्या भांड्यात ७ ते ८ तास पाणी ठेवून त्याचे सेवन केल्यास शरीराला लाभ होतो.
गॅस, अपचन यासारख्या समस्या होत असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.