ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवल्यानंतर अनेकलोकांना गोड खाण्याची सवय असते.
सणाच्या दिवशी अनेक घरांमध्ये शोवयांची खीर बनवली जाते.
घरातील सर्व सदस्यांना खीर खायला आवडते.
मात्र अनेकदा खीर बनवताना काही चुकांमुळे खीरीची चव बदलते.
खीर बनवताना शेवया तळून दुधामध्ये टाकावे. यामुळे शेवया दुधामध्ये वितळत नाही.
दुधामध्ये शेवया टाकल्यावर थोड्यावेळ मंद आचेवर खीर चांगली शिजवा यामुळे खीर चविष्ट बनते.
शेवया आमि ड्रायफ्रूट्स जास्त भाजू नका यामुळे खीरीची चव खराब होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.