ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वातावरणात तापमान वाढल्यावर भाज्या अनेकदा खराब होतात.
रात्रीच्यावेळी भाजी फ्रिजमध्ये ठेवायला विसरल्यावर सुद्धा खराब होते.
तुमच्या भाज्या खराब होऊ नये म्हणून या चूका टाळा.
जेवन बनवताना कमी मसाल्यांचा वपर कमी केल्या अन्न खराब होणार नाही.
जेवन बनवताना फ्रिजमधल्या फ्रेश भाज्यांचा वापर करा.
भाजी किंवा अन्न सारखं गरम करू नये त्यामुळे भाजी खराब होते.
शिल्लक राहिलेल्या भाज्यामध्ये ताजी भाजी मिक्स करू नका.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.