ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चटणीमुळे जेवणाची अगदी साध्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. पावसाळ्यात अनेक पदार्थ खराब होतात.
कोण्त्याही पदार्थांसोबत, कटलेट सोबत चटणी खाल्लली जाते.
मात्र तुमच्या काही चुकांमुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते.
चटणी बनवताना योग्य मसाल्यांचा वापर करा. योग्य मसाले वापरले नाही तर चटणीची चव बिघडते.
चटणी बनवताना जास्त साखर किंवा व्हिनेगर घालणे टाळा. यामुळे चटणीची चव खूप गोड किंवा आंबट होऊ शकते.
चटमी बनवताना नेहमी ताजे साहित्य वापरा यामुळे चटणी लवकर खराब होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.