Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Dhanshri Shintre

पितृपक्षाला खास महत्त्व

हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्त्व आहे; हा उत्सव १६ दिवस चालतो आणि पूर्वजांच्या स्मरणासाठी साजरा केला जातो.

नवीन कपडे विकत घेणे

पितृपक्षात नवीन कपडे विकत घेणे अशुभ मानले जाते, त्यामुळे या काळात कपड्यांची खरेदी टाळावी असे समजले जाते.

पितृदोष

पितृपक्षात नवीन कपडे खरेदी केल्यास पितृदोष होऊ शकतो, म्हणून या काळात नवीन कपडे विकत घेणे टाळावे, असे मानले जाते.

शुभ कार्य टाळावे

धार्मिक शास्त्रानुसार पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य टाळावे, कारण या काळात धार्मिक नियमानुसार कर्म आणि कामांमध्ये सावधगिरी बाळगावी लागते.

तपश्चर्येवर भर

या काळात साधेपण आणि तपश्चर्येवर भर दिला जातो, त्यामुळे पितृपक्षात नवीन कपडे खरेदी टाळणे योग्य मानले जाते.

दान करणे

श्राद्ध काळात वस्तू, अन्न किंवा कपडे दान करणे योग्य मानले जाते, जे पूर्वजांची आठवण आणि पुण्यकार्यासाठी केले जाते.

पिंडदान

पितृपक्षात तर्पण आणि पिंडदान केल्यास पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात, असे धार्मिक शास्त्र सांगते.

NEXT: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

येथे क्लिक करा