Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Dhanshri Shintre

पितृपक्ष

शास्त्रानुसार पितृपक्षात पितृ आपल्या विविध रुपांमध्ये पितृभूमीवर येतात, अशी श्रद्धा आणि विश्वास प्राचीन काळापासून मान्य आहे.

पिंडदान

पितृपक्षात पितृच्या नावाने तर्पण, पिंडदान केल्यास पितृ प्रसन्न होतात, ज्यामुळे वंशजांवर सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते, असे मानले जाते.

खरेदी करणे टाळावे

शास्त्रानुसार पितृपक्षात काही गोष्टी खरेदी करणे टाळावे, विशेषतः तीन प्रकारच्या वस्तू, ज्यामुळे पितृंच्या प्रसन्नतेसाठी आणि शुभकार्यांसाठी हानी होऊ नये.

झाडू

पितृपक्षात झाडू खरेदी केल्यास घरातील समृद्धी वाढते, पण शास्त्रानुसार चुकीच्या वेळेस खरेदी केल्यास दारिद्र्याची शक्यता असते, असा विश्वास प्राचीन काळापासून आहे.

मीठ

पितृपक्षात मीठ खरेदी टाळावे, कारण शास्त्रानुसार अशा काळात मीठ घेणे घरात क्लेश आणि अडचणी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

मोहरीच्या तेल

मोहरीच्या तेलाचा संबंध शनिदेव आणि पितृ कर्माशी जोडला जातो. त्यामुळे पितृपक्षात या काळात हे तेल घरात आणणे टाळावे, असा शास्त्रीय सल्ला आहे.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: पूर्वजांचे श्राद्ध न केल्यास कोणत्या अडचणी का निर्माण होतात?

येथे क्लिक करा