Bharat Jadhav
कबुतरांना धान्य खाऊ घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलीय.
कबुतरांना धान्य देणे शुभ आहे की अशुभ अशी शंका असते.
हिंदू धर्मात कबुतरांना खायला घालणे हे शुभ आणि खूप पुण्यपूर्ण मानले जाते.
कबुतरांचा संबंध बुध आणि राहूशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कबुतरांना धान्य खाऊ घातल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो.
कबुतरांना दररोज धान्य खायला दिल्याने घरात समृद्धी आणि शांती येते.
काही मान्यतेनुसार, कबुतराचा मृत्यू राहू ग्रहाच्या नकारात्मक प्रभाव असल्याचं सूचित करत असतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा बुध कमकुवत असेल तर कबुतराच्या मृत्यूला इशारा म्हणून पाहिले जाते.