Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये नारळाला पवित्र मानले जाते. कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही.
हिंदू धर्मानुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे.
नारळाला लक्ष्मीच रुप मानले जाते , त्यामुळे नारळाची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या मिठाईसोबत नारळाला एका कपड्यामध्ये बांधून भगवान विष्णूच्या मंदिरात ठेवा.
गुरूवारी घरात नारळाचा हा उपाय केल्यास घरातील नकारात्मकताही निघून जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या