Sakshi Sunil Jadhav
मे महिन्यातही ईथे थंड वातावरण आणि हिरवळ अनुभवायला मिळेल, त्यामुळे उन्हाळ्यातही हे ठिकाण सुखद वाटतं.
तुम्हाला ईथून दिसणारा सूर्यास्त आणि दरीचा नजारा खूप आकर्षक असतो. संध्याकाळी बसून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
घनदाट जंगलात वसलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी आणि साहसी पर्यटकांसाठी योग्य आहे. शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्ये ईथे पाहायला मिळतात.
नांगर्तास धबधबा जंगलात लपलेला असल्याने ईथे पोहोचण्याचा अनुभव खूप मजेशीर असतो. ‘सीता उंबर’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे.
हे ठिकाणे हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आहे. इथे गुहेसारखी रचना पाहायला मिळते. शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे ध्यानधारणेसाठीही हे ठिकाण योग्य आहे.
माधवगड किल्ला हा किल्ला तुलनेने कमी गर्दीचा असल्याने एकांतात ट्रेकिंग करता येते. वरून दिसणारा परिसर आणि हिरवळ पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
घनदाट जंगलात लपलेला हा व्ह्यू पॉइंट निसर्गप्रेमींसाठी खास आहे. तुम्हाला इथे शांतता आणि ताज्या हवेमुळे मन प्रसन्न होते.
खोल दरी आणि धुक्याने वेढलेले दृश्य ईथे पाहायला मिळतं. फोटोग्राफीसाठी आणि निसर्ग अनुभवण्यासाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.