Tanvi Pol
हा चहा प्यायल्याने पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
पचनक्रिया सुधारते शिवाय अपचनाची तक्रार दूर होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास हा चहा मदत करतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गांपासून दूर ठेवते.
सांधेदुखी त्रास आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.