Manasvi Choudhary
पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणीय बदलामुळे टाळूवर चिकटपणा, कोंडा, बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
केसांच्या या समस्यांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि गळतात. पावसाळ्यात तुम्ही देखील केसगळतीने हैराण असाल तर बाजारातील महागड्या केमिकल्सपेक्षा सोप्या घरगुती उपाय वापरून पाहा.
कोरफड जेल आणि खोबरेल तेल केसांसाठी फायदेशीर मानले जाते. कोरफडमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे टाळूवरील खाज आणि इन्फेक्शन दूर करतात.
३) त्यानंतर सौम्य शॅम्पूने कोमट पाण्याने केस धुवून टाका.
१) मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट तयार करा.
२) या पेस्टमध्ये कडुनिंबाचे पाणी मिक्स करून हेअर पॅक म्हणून केसांना लावा.
३) त्यानंतर साधारण ३० मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.