Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. मराठी भाषेत ज्याला धोड्यांचा महिना असे म्हणतात.
या महिन्यात लग्न झालेल्या मुलीला चांदीची जोडवी भेट देण्याची जुनी परंपरा आहे.
जोडवी भेटवस्तू दिल्याने लेकीच्या वैवाहिक जीवनात सुख- समृद्ध येते.
शास्त्रानुसार, जोडवी हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ते स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं मानले जाते.
चांदी हा धातू शुभ मानला जातो. चांदी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवते.
विवाहित महिला पायात जोडवी घालतात. जोडवी घातलेल्या बोटाची नस ही गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडलेली असते.