Saam Tv
लग्न हा मुलीच्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय असतो.
मुलीने योग्य वेळी विचारपुर्वक निर्णय घेतले नाहीत तर तुम्ही पुढचे आयुष्य भार खस्ता काढत जावू शकते.
चाणक्यांनी मुलींना निर्णय घेताना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
पुढे आपण मुलीने जोडीदार निवडताना कोणत्या ३ गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दल सविस्तर सांगितले आहे.
चाणक्य म्हणतात, चारित्र्य, आर्थिक जबाबदारी आणि नितीमत्ता हे सुत्र लक्षात ठेवले पाहिजे.
वरील ओळींचा अर्थ म्हणजे, जोडीदार चांगल्या चारित्र्याचा, प्रामाणिक आणि विश्वासू असावा.
मुलगा कुटुंबाची जबाबदारी घेत नसेल तर त्याच्याशी विवाह करणं टाळा.
चांगला जोडीदार म्हणजे केवळ भावनांमध्ये न वागणारा, तर समजूतदार असावा.
तरुणींनी केवळ रूप, पैसा किवा तात्पुरत्या आकर्षणावर लग्नाचे निर्णय घेऊ नयेत.