Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य हे फक्त महान अर्थशास्त्री नव्हते, तर ते जीवनाचे गूढ समजून सांगणारे महान तत्त्वज्ञ आणि नीती निर्माता होते. त्यांच्या चाणक्यनीतीत अनेक अमूल्य विचार सांगितले आहेत.

Acharya Chanakya

चाणक्य निती

चाणक्यांच्या मते, असे काही ठिकाण सांगितले आहेत जिथे जाणं माणसाच्या प्रतिष्ठेला कलंक लावू शकतं. जाणून घ्या, ती कोणती ठिकाणं आहेत.

life lessons | google

जिथे इज्जत नाही तिथे राहू नका

चाणक्य म्हणतात, ज्या ठिकाणी माणसाला सन्मान मिळत नाही, अशा ठिकाणावर कधीच पाऊल ठेवू नये. सन्मान हा माणसाला महत्वाचा आहे.

places to avoid

जिथे ज्ञानाला महत्व नाही

ज्ञान हे माणसाचं खरं धन आहे. जिथे ज्ञानाचं महत्व समजलं जात नाही, अशा ठिकाणी राहणं म्हणजे नर्कासारखं जीवन असते.

respect and dignity

जिथे रोजगार नाही

ज्या ठिकाणी रोजगाराच्या संधी नाहीत तिथे माणसाचं जगणं अवघड होतं. पैशाविना सन्मान आणि आत्मविश्वास दोन्ही टिकत नाहीत.

Indian philosophy

जिथे संस्कारांचा अभाव आहे

संस्कार हे माणसाचं खरे अलंकार आहेत. ज्या घरात मोठ्यांचा सन्मान, स्त्रियांचा आदर आणि लहानांवर प्रेम नाही तिथे राहणं चुकीचंच आहे.

moral values

जिथे वाईट संगत आहे

वाईट संगतीत माणूस आपली बुद्धी आणि इज्जत दोन्ही गमावतो. जिथे लोक खोटं, फसवणूक, व्यसन आणि अन्याय करतात अशा ठिकाणांपासून दूर राहणं उत्तम आहे.

self-respect

जिथे सत्याचं पालन होत नाही

चाणक्य सांगतात की, ज्या ठिकाणी सत्य, धर्म आणि नैतिकतेचं पालन होत नाही त्या ठिकाणी माणसाने पाऊल ठेवू नये.

wisdom of Chanakya

जिथे स्त्रिया सन्मान नाही

ज्या समाजात स्त्रिया व वडीलधारी व्यक्ती यांचा आदर केला जात नाही. तिथे सुख आणि शांती टिकत नाही. त्या ठिकाणांपासून दूर राहणं हेच योग्य आहे.

human behavior

NEXT: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

Vietnam trip | GOOGLE
येथे क्लिक करा