ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटले जाते.भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
देशभरात दररोज हजारो ट्रेनमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात.
परंतु तुम्हाला माहित आहे का देशात असे काही रेल्वे स्टेशनस आहेत जेथे ट्रेन तर सोडा माणूसही जात नाही.
हा स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये आहे. असं म्हणतात की, या स्टेशनवर भुतं दिसतात. १९६७मध्ये सुरु झालेल्या या स्टेशनवर ४२ वर्षांपर्यंत कोणतीच ट्रेन थांबली नाही.
लोकांच्या मते, या स्टेशनवर आत्मा भटकत असते. रात्रीच्या वेळेस येथे रडण्याची आणि ओरडण्याचा आवाज येतो. हा स्टेशन प्रयागराजमध्ये आहे.
मुंबईमध्ये असलेले मुलुंड रेल्वे स्टेशन आणि शिमला मधील बडोग रेल्वे स्टेशनवर सुद्धा भुताटकी असल्याचे म्हटले जाते.
कोलकातामध्ये असलेले रवींद्र सरोबर मेट्रो स्टेशन झपाटलेले स्टेशन आहे. लोकांनी या स्टेशनवर विचित्र गोष्टींचा अनुभव घेतला आहे.