Ankush Dhavre
टी-२० वर्ल्डकपला येत्या २ जूनपासून प्रारंभ होणार आहे
या स्पर्धेत सर्वच फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येणार आहेत
कोण आहेत या स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
विराटने २०१४ मध्ये ३१९ धावा केल्या होत्या.
दिलशानने २००९ मध्ये ३१७ धावा केल्या होत्या
बाबर आझमने २०२१ मध्ये ३०३ धावा केल्या होत्या.
जयवर्धनेने २०१० मध्ये ३०२ धावा केल्या होत्या
विराटने २०२२ मध्ये २९६ धावा केल्या होत्या.