Nutrition Facts: केळी खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये? जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

जठरासंबंधी त्रास

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अपचन, पोटफुगी किंवा अॅसिडिटी होऊ शकते.

जठरातील एंझाइम्सवर परिणाम

पाणी घेतल्यास पचनासाठी आवश्यक एंझाइम्स dilute होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही.

शरीरात थंडी निर्माण होणे

केळी थंड स्वभावाचे फळ आहे. त्यावर पाणी प्यायल्यास शरीरात अधिक थंडी निर्माण होऊ शकते.

घशात संसर्ग

थंड वातावरणात केळी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास घसा बसण्याची शक्यता वाढते.

सर्दी-खोकल्याचा धोका

अशा प्रकारच्या सवयीमुळे सर्दी, खोकला किंवा घशात जळजळ निर्माण होऊ शकते.

गॅस व सूज निर्माण होणे

काही लोकांमध्ये पोटात वायू तयार होणे, फुगणे, किंवा सूज येणे यासारखे त्रास होतात.

टीप

केळी खाल्ल्यानंतर किमान ३० मिनिटांनंतर पाणी प्यावे, असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात.

NEXT: बदाम खाणे नाही तर बदाम शेक पिण्याचेही आरोग्यास मिळतात अनेक फायदे

येथे क्लिक करा