Vastu Shastra: नवरा-बायकोने एकाच ताटात जेवण का करु नये? शास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे?

Dhanshri Shintre

संस्कृतीचे प्रभाव

जग बदलत आहे, प्रगतीच्या मार्गांवर पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रभाव वाढत आहेत आणि ती व्यापक होत आहे.

नवरा-बायको

शास्त्रानुसार, एकत्र कुटुंब व्यवस्था आता बदलली आहे, आणि नवरा-बायको एकाच ताटात जेवण करत आहेत.

वेगवेगळ्या ताटात जेवण

धार्मिक शास्त्रांनुसार, पती-पत्नीने एकाच ताटात जेवण न करता, त्यांना वेगवेगळ्या ताटात जेवायला सांगितले आहे.

न्यूक्लिअर फॅमिलीची वाढ

न्यूक्लिअर फॅमिलीची वाढ आणि पारंपरिक शिक्षणाची कमी यामुळे मुलांना संस्कृती आणि परंपरा शिकवणे कठीण झाले आहे.

भांडी कमी

पती-पत्नी एकाच ताटात जेवण करतात कारण भांडी कमी होतात किंवा वाढवण्याचा कंटाळा येतो, विशेषतः न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये.

जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये

भीष्म पितामह यांनी सांगितले होते की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाप्रती अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये असतात, त्याचा आदर केला पाहिजे.

योग्य न्याय

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी योग्यरित्या पार पडली पाहिजे, आणि प्रत्येक नात्याला योग्य न्याय दिला जावा.

नात्यात प्रेम वाढू शकते

नवरा-बायको एकाच ताटात जेवण्यामुळे नात्यात प्रेम वाढू शकते, परंतु घरातील इतर सदस्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते.

घरात वाद आणि असंतोष

नवरा-बायकोने एकाच ताटात जेवण न करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे घरात वाद आणि असंतोष निर्माण होऊ शकतो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Disclaimer | freepik

NEXT: घरात सुख-समृद्धीसाठी चैत्र महिन्यात करा तुळशीचे 'हे' सोपे उपाय

येथे क्लिक करा