Wedding Tips: लग्नात वर- वधू एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात? माहितीये का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो.

Wedding Tips | Saam Tv

विवाह करताना अनेक प्रथा, परंपरा असतात. अनेक सोहळे असतात ते त्या पध्दतीने करावेच लागतात.

Wedding Tips | Saam Tv

यापैंकी एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे.

Wedding Tips | Saam Tv

एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. 

Wedding Tips | Saam Tv

सुंदर फुलांनी बनलेली ही वरमाला असते. वरमालातील फुले सुगंधित असतात. हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.

Wedding Tips | Saam Tv

यातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू-वर या दोघांचे जीवन हसत खेळत आणि आनंदाने भरलेले असावे. 

Wedding Tips | Saam Tv

वरमाला घालणे ही प्रथा केव्हापासून सुरू झाली याबाबत कोणतेही लेखन नाही.

Wedding Tips | Saam Tv

NEXT:Prarthana Behere| साधेपणातही तिचं मधाळ सौंदर्य!

येथे क्लिक करा...